पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील परिस्थिती स्फोटक आहे. बलोच कार्यकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात येत आहे. अनेक तरुणांची हत्या करण्यात आली आहे. बलोच लोकांच्या अधिकारांबद्दल बोलणाऱ्या लोकांना पकडण्यात येत आहे. पाकिस्तानची स्थापना झाली तेव्हापासून स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे. बलुचिस्तान प्रांत वायू, खनिज इत्यादींनी संपन्न असला तरी त्याचा फायदा स्थानिक लोकांना होत नाही. सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि सर्वात गरीब अशी या प्रांताची ओळख आहे. आजही स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट तिथे आहेत. काही पक्ष प्रांताला अधिक स्वायत्ततेची मागणी करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा