जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षांत न झालेल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या ताज्या केंद्रशासित प्रदेशातील राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्याची आग्रही मागणी केली आहे. ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध करणारे भाजपेतर राजकीय पक्ष आता निवडणुकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. जागतिक स्तरावर भाजप आणि मोदी सरकारकरिता अनुकूल वातावरणनिर्मिती करण्यासाठीही जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेणे फायद्याचे ठरणार आहे. तेथील सर्वच राजकीय पक्षांना निवडणुका हाच कोंडी फोडण्याचा एकमेव मार्ग असल्याचे वाटू लागले आहे. निवडणुका ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होऊन बसली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा