सुशील सुदर्शन गायकवाड
देशात अन राज्यात कोणतेही आंदोलन घ्या,ते प्रत्येक आंदोलन हे ज्यांच्या विरोधात केलेले असते, ते नेहमी सुरक्षित असतात. आंदोलक आणि पोलीस या दोघांनाच एकमेकांच्या समोर यावे लागते. आंदोलन हे जणू आंदोलक आणि पोलीस यांच्या मध्येच असल्या सारखी परिस्थिती उदभवलेली असते. छोटे आंदोलन असेल तर ते जास्त धोकादायक ठरत नाही. परंतु मोठ्या आंदोलनाची दिशा ही नेहमी हिंसक बनण्याची जास्तच शक्यता सुरक्षा यंत्रणांनाही गृहीत धरावी लागत असते. जाळपोळ, दगडफेक असे घातक प्रकार होऊन बसतात. याचे दुष्परिणाम म्हणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसोबतच मनुष्यहानी होते. यांमध्ये आंदोलकच नव्हे तर पोलीस सुद्धा जखमी होतात… सरकार मात्र निवांत राहते!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा