-अशोक राजवाडे
इस्राएल हमास युद्धासंदर्भातील बातम्या गेली दोन वर्षे सतत येतच आहेत. सगळं जग या युद्धाकडे डोळे लावून आहे. या युद्धात झालेली जीवितहानी, वित्तहानी कल्पनेच्या पलीकडे आहे. या युद्धात अडकलेल्या, होरपळणाऱ्या जीवांसाठी किती वेळा हळहळायचं, अशी परिस्थिती असतानाच विनाकारण या युद्धभूमीवर जाऊन अडकलेल्या भारतीयांची माहिती वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्यावर तर आपल्या म्हणजे भारतीयांच्या दृष्टीने या युद्धाचं गांभीर्य आणखीनच वाढलं आहे. भांडणं कुणाची, लढणार कोण आणि मरणार कोण हा प्रश्न विचारायचा की आपल्या मनुष्यबळाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्यांवर संतापायचं की हा फायदा घेऊ देणाऱ्यांना जाब विचायरायचा अशी सध्याची परिस्थिती आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा