विचार, भावनाआणि कृती यांचा सुसंगम म्हणजे मानसिक आरोग्य सुदृढ असल्याची पोचपावती. या अर्थाने, पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वती या महान नद्यांच्या संगमावर १३ जानेवारीच्या पौष पौर्णिमेपासून २६ फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीपर्यंत सुरू असलेला ‘कुंभमेळा’ हा मानवी मनोविष्काराचे दर्शन ठरतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आध्यात्मिक प्रगती आणि मोक्षप्राप्ती यांबरोबरच ‘मानवत्वा’मुळे आत्म्याला आणि अस्तित्वाला जोडली जाणारी पापे धुऊन काढण्यासाठी या पवित्र पाण्यात स्नान करणे हा या सोहळ्याचा गाभा आहे. या सोहळ्याशी ‘धर्म’ जोडला गेलेला आहे यात दुमत नाहीच, परंतु मानसशास्त्रीयदृष्ट्या, मानवी स्वभावाचे अनेक पैलू या निमित्ताने दिसतात, हे रंजक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा