

गेली पाच वर्षे राज्यात महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तेथील ‘कारभार’ प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. स्थानिक नेतृत्व मुळापासून उखडून टाकण्याचाच हा…
जवळपास तीनचतुर्थांश असे प्रचंड बहुमत असतानाही महायुतीचे सरकार अजूनही चाचपडत असल्याचेच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुभवास आले.
स्त्री ही गोरीच असली पाहिजे, ती कोणत्या पदावर आहे वगैरे सारं काही गौण ठरतं, हे सामाजिक वास्तव आजही बदललेलं नाही,…
दुधा, मधापासून, रेशमी वस्त्रापर्यंत धार्मिक कार्यांत आणि एकंदर जीवनात आपण जे सात्त्विक मानतो, त्यात सामावलेल्या हिंसेविषयी...
न्यू इंडिया बँकेच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांविषयी नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
माझ्या शेतातून रस्ता गेला पाहिजे, माझ्या काळ्या कसदार जमिनीमध्ये प्रकल्प आला पाहिजे, माझ्या शेतातील मुरुमाला गिऱ्हाईक मिळाले पाहिजे. म्हणजे थोडक्यात…
मेंढेगिरी समिती असो वा मांदाडे समिती नद्यांच्या पाण्याच्या नियमनांचा वाटपाचा विषय असो, संबंधित समित्यांमध्ये पर्यावरण तज्ज्ञाचाही समावेश असायला हवा.
जेन झी कोण, जेन अल्फा कोणत्या काळातले याचंच गणित अद्याप डोक्यात न बसलेले मिलेनियल पिढीचे पालक आपल्या किशोरवयीन मुलांच्या आयुष्यात…
कधीकाळी सुजलाम-सुफलाम असणाऱ्या या राज्याच्या ललाटावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची जखम भळभळत आहे. सभागृहात आणि बाहेर सतत बोलतच असणाऱ्या…
दंगल उत्स्फूर्त नव्हती... दंगल सत्ताधारी घडवीत असतात वा त्यांचा त्याला वरदहस्त असतो. अन्यथा विद्यार्थ्यांचे पोलिसांनी रक्षण केले असते. पण पोलीस…
इस्लामच्या या महान सूफी संतांनी आध्यात्मिकता, सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक वारशाची केंद्रे म्हणून उभारलेल्या दर्गाहसारख्या पायाभूत सुविधा टिकवून ठेवण्यात वक्फने…