नुकत्याच भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारससंहितेनुसार महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा २०२४ साठीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या आणि अशा प्रकारच्या निवडणुकांची कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारणपणे पाच ते सहा महिन्यांपासून सर्वच प्रशासकीय यंत्रणांची तारेवरची कसरत चाललेली असते. या प्रक्रियेत भारत निवडणूक निर्वाचन आयोगाचे शीर्षस्थ अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा आणि अंगणवाडी कर्मचारी ही सगळी यंत्रणा अविरतपणे कार्यरत असते. पण ‘निवडणूक कर्तव्या’वर असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांची गोष्टच निराळी!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा