शैलेंद्र रिसबूड
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे कौस्तुभमणी म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याबरोबरच त्यांनी अनेक लोकसाह्य चळवळी सुरू केल्या. पैसाफंड, राष्ट्रीय शिक्षण, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जागरूकता, सोलापूरच्या विणकर, साळी व कोष्टी समाजासाठी पाठिंबा व मदत, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा, इतकेच काय पण १९०० साली प्लेगमध्ये नागरिकांच्या अडचणींसंदर्भातील सभेत नायकिणींची बाजू त्यांनी समर्थपणे मांडली. १८९५ साली पुण्यात भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला सर्व व्यवसाय करणारे तेली, तांबोळी, कामगार, हमाल आदींना सभासद म्हणून नोंदवले जावे यावर टिळकांचा आग्रह होता. ते शेतकऱ्यांचे, कोळ्यांचे, गिरणी कामगारांचे नेते होते. या चळवळींबरोबरच अर्थात शिवजयंती उत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव विसरता येणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा