अर्थशास्त्रातील ताज्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या कामाचा निष्कर्ष असा आहे की, देशाला प्रगती करण्यासाठी सर्वसमावेशक संस्था वाढवणे आवश्यक आहे. आयआयटीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) आत्ता ज्या पद्धतीने घेतली जाते, ती सर्वसमावेशक नाही. इच्छुक विद्यार्थी जेईईसाठी अनेक वर्षे अभ्यास करतात, त्यासाठी बहुतेक वेळा ते आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवून देतात. यातच त्यांची सगळी उमेदीची वर्षे संपून जातात. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त दोन टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होतात हे पाहता जेईई ही जवळपास लॉटरी आहे. पण जेईईच्या गुणवत्तेवर परिणाम न करता ही परीक्षा आणखी समावेशक करणे शक्य आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा