आनंद टेके
राज्यातील घरगुती तसेच औद्याोगिक वीज ग्राहकांसाठी स्मार्ट आणि प्रीपेड वीज मीटर लावण्याची योजना आणली जात आहे. असे करणे भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे सांगून ही योजना ग्राहकांवर थोपवली जात आहे. हे स्मार्ट मीटर लावले जावेत की नाही यावर दोन्ही बाजूंनी मते मांडली जात आहेत. मुळात स्मार्ट मीटर हवे की नको असा प्रश्न न मांडता सद्या परिस्थितीमध्ये सुमारे २७ हजार कोटी आर्थिक भांडवल गुंतवण्याइतकी ही योजना लाभकारक आहे का, वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी इतर ठिकाणी गुंतवणूक करावी का असे प्रश्न विचारणे जास्त सयुक्तिक वाटते. स्मार्ट मीटर योजनेचे जे संभाव्य फायदे सांगितले जात आहेत त्यांकडे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून बघताना काय दिसते?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा