साधारण सत्तरच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी देशभरात दरारा निर्माण केला होता. पण त्याआधी स्थानिक पातळीवर गावगुंडांची दहशत होती. अशा वातावरणात २६ जानेवारी १९६६ रोजी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे किसन सावजी या गावगुंडाला फौजदार व. शि. ढुमणे यांनी टिपल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस आणि गुंडांमधील ही राज्यातील पहिली चकमक मानली जाते. त्यानंतर ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत मुंबई पोलिसांनी चकमकींचा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात अस्त्रासारखा वापर केला आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले. पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना ‘चकमक फेम’ अशी ओळख मिळाली. अशा अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत जनतेच्या मनात कमालीचे औत्सुक्य होते. पण नंतर त्यातील अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा