ज्युलिओ रिबेरो
गोवा हे माझं राज्य. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जिथे समान नागरी कायदा लागू आहे, असे गोवा हे भारतातील एकमेव राज्य आहे. मार्क्विस ऑफ पोम्बल या आधुनिकीकरणाचा भोक्ता असलेल्या पोर्तुगाल राजाने (१६९९-१७६२) पोर्तुगालमध्ये आणि त्याच्या वसाहतींमध्ये १७६० च्या दरम्यान गोव्यात समान नागरी कायदा लागू केला असा माझा समज होता. पण प्रत्यक्षात हा कायदा त्यानंतर एका शतकाने म्हणजे १८६९ मध्ये सादर केला गेला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा