बहुभाषाकोविद, राजकारणी आणि विद्वान पी.व्ही. नरसिंह राव हे भारतीय राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात दूरगामी आर्थिक सुधारणा सुरू झाल्या. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. ते देशाचे पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान ठरले. पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे नेहरू-गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त ते पहिले काँग्रेस नेते ठरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा