मुकुंद टाकसाळे
गेली काही वर्ष महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः रसातळाला गेलेलं आहे. इडी, सीबीआय, निवडणूक आयोग या सरकारी स्वायत्त संस्थांचाही यात मोलाचा वाटा आहे. इडीचा धाकधपट‘शहा’ दाखवून घाऊक प्रमाणात पक्षांतरं घडवून आणणं, विरोधी पक्ष नामशेष करणं, काल ज्याला भ्रष्टाचारी म्हणाले, त्याला आज मंत्रीपद देणं, हे नरेंद्र-देवेंद्र कंपनीचं बॅण्डेड वॉशिंग मशीन महाराष्ट्रात नुसतं गरगर फिरत होतं, आजही फिरतं आहे. या धांदलीत महाराष्ट्राची वाट लागली, इथले उद्योगधंदे मोदी-शहांनी मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री दोन नाथ यांच्या नाकाखालून गुजरातमध्ये पळवले. एका अर्थानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मोदी शहांनी इथल्याच राजकारण्यांना हाताशी धरून केलेली ही परतफेड मानता येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा