संजय बारू
‘मेहसाणा येथून ३०३ भारतीयांनी एकाच वेळी निकाराग्वाला उड्डाण केले’ या अलीकडच्याच एका वृत्तासंदर्भात प्रतिक्रिया घेणाऱ्या पत्रकाराशी बोलताना एकजण म्हणाला, इथं चांगल्या पगाराच्या खासगी नोकऱ्या नाहीत. त्यामुळे इथे भारतात राहून सतत संघर्ष करत राहण्यापेक्षा कॅनडा किंवा अमेरिकेत जाऊन कोणतीही लहानसहान नोकरी करणं आणि चांगले पैसे मिळवणं चांगलंच.’ त्यात थोडंफार तथ्य आहे. सरकारी नोकऱ्या सहसा सरकारमध्ये चांगले संबंध असणाऱ्यांनाच मिळतात, त्या अर्थानंही ‘पैशाकडेच पैसा जातो’, असं मानलं जातं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा