योगेंद्र यादव, श्रेयस सरदेसाई आणि राहुल शास्त्री
लोकसभेच्या लांबलेल्या निवडणुकीच्या मध्यबिंदूनंतरचा चौथा टप्पा हा भाजपप्रणीत ‘एनडीए’ आणि या सत्तेला आव्हान देणारी ‘इंडिया’ आघाडी यांच्याखेरीज अन्य प्रादेशिक खेळाडूंकडे लक्ष लावणारा ठरणार आहे. लोकसभा जर त्रिशंकू राहण्याची शक्यता महिन्याभरापूर्वी दिसत नव्हती, ती आता दिसू लागली आहे हे लक्षात घेतल्यास, हे ‘निरपेक्ष’ पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आम्ही या मालिकेतील आधीच्या भागांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, पहिल्या तीन टप्प्यांत ‘एनडीए’च्या सुमारे ४० जागा कमी झालेल्या असतील. या टप्प्यात ‘एनडीए’ विरुद्ध ‘इंडिया’ ही स्पर्धा थोडीशी कमी आहे आणि इतरत्र संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी ‘एनडीए’ तेलुगू राज्यांमध्ये लाभ मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे या टप्प्यात भाजपला, घसरण थांबवण्याची आशा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा