देशात गेले महिनाभर लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्पे पूर्ण झाले असून दोन टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या ४८ जागांसाठीचे मतदान आता इव्हीएमबंद झाले आहे. उर्वरित दोन टप्प्यांमध्ये देशातील उर्वरित शंभरेक जागांसाठी मतदान होईल आणि मग ४ जूनसाठी सगळ्यांचेच श्वास रोखले जातील. त्यातही गेल्या दीड वर्षभरातील घडामोडींमुळे महाराष्ट्रातील निकालांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राने गेल्या दीड वर्षात अभूतपूर्व कोलांटउड्या बघितल्या. त्यानंतरही राज्यात जे काही सुरू आहे, ते पाहता संतांनी बौद्धिक मशागत केलेले हे राज्य पुरेगामी ही आपली प्रतिमा आपणच पुसून टाकते की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा