ज्युलिओ रिबेरो
मणिपूरमधील कुकी महिलांवरील बलात्काराची घटना या वर्षाच्या मे महिन्यात ४ तारखेला घडली. मणिपूर उच्च न्यायालयाने मैतेईंना अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारला निर्देश दिल्यानंतर राज्यात गोंधळ सुरू झाला.४ मे रोजी माझे मित्र आणि माजी सहकारी गुरबचन जगत यांनी मला चंदीगडहून फोन केला. ते नुकतेच इंफाळहून परतले होते. तिथे त्यांना एका कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. गुरबचन हे त्या राज्याचे माजी राज्यपाल होते. त्यांनी मला सांगितले की मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूप वाईट आहे. गुरबचन ही कधीही कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणारी व्यक्ती नाही. त्यामुळे त्यांनी ज्या भाषेत तेथील परिस्थितीचे वर्णन केले त्यातून तेथील अधिकारी कोणत्या परिस्थितीतून जात असतील ते माझ्या लक्षात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा