महाराष्ट्रातील राजकीय, प्रशासकीय व सामाजिक व्यवस्थेचे नैतिक पातळीवर किती अध:पतन झाले आहे याची प्रचिती दस्तुरखुद्द आमदाराने थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार करून दिली. आता अशा घटनांत नाविन्यपूर्ण आणि धक्कादायक काहीच राहिलेले नाही. सर्वच घटकांची अशीच मानसिकता झाल्याचे दिसते. एरवी अशा प्रकारच्या घटना घडणारे राज्य म्हणून बिहारला हिणवले जात असे, मात्र आता महाराष्ट्राने बिहारलाही मागे टाकले आहे, असेच म्हणावे लागेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा