शिक्षण क्षेत्राचा विचार करता आपण गेल्या १०-१२ वर्षांत अनेक स्तरांवर भरकटलेलो आहोत याची जाणीव आपल्याला आसपास उघड्या डोळ्यांनी पाहिले तर होईल. राज्यातील विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत इमारत आहे तर रंग नाही, फळे आहेत तर बाके नाहीत, खडू आहेत तर दिवे नाहीत, दिवे आहेत तर पंखे नाहीत आणि हे सगळे जागेवर असले तर विद्यार्थी नाहीत आणि विद्यार्थी असलेच तर शिक्षकांचा पत्ता नाही अशी परिस्थिती आहे. जागतिक क्रमवारी आणि २१ व्या शतकातील पहिल्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी या बाबी फार पुढच्या आहेत. आज मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना साधे नीट मराठी लिहिता वाचता येईना ही सत्य परिस्थिती आहे. उच्च शिक्षण, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य, ज्ञानावर आधारीत शिक्षण व्यवस्था या गोष्टी खूप दूर आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा