लोकसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे. राजकीय पक्षांची युती, आघाडी, जागावाटप, उमेदवारी यादी, प्रचार यंत्रणा हे सारे त्याआधीच सुरू होते. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदाराला वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या उज्वल भवितव्याच्या विचाराचा भडिमार केला जात आहे. दिलेली आश्वासनेही न पाळता येणारे विविध राजकीय पक्ष आहेत. तरीही ‘विकास’, ‘गॅरंटी’ हे शब्द सातत्याने वापरले जात आहेत. अशा या सगळ्या भवतालात मतदार म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच काही जण ‘नोटा’चा पर्याय वापरण्याचाही विचार करत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा