हमास या अतिरेकी संघटनेने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर रॉकेट्सचा मारा करून डिवचले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केल्यावर परिस्थिती अधिकच चिघळणार यात दुमत नव्हते. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ राबवण्यास आरंभ केला आहे. त्या अंतर्गत २१२ भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे पाहिले विमान १३ ऑक्टोबरला सकाळी राजधानीत दाखलही झाले. यात कळीचा मुद्दा म्हणजे विनामूल्य हवाई प्रवास.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा