समाजशास्त्रात राज्यसंस्था अन् बाजारसंस्थेच्या पल्याड असलेला समूह ढोबळपणे ‘नागरी समाज’ म्हणून कल्पिला जातो. प्रगल्भ नागरी समाजाचे अस्तित्व हे लोकशाहीची मुळे खोलवर रुजवण्यात महत्त्वाचा वाटा उचलत असते, असे मानले जाते. ते काही अंशी खरेही आहे कारण त्यांचा रेटा संस्थात्मक चौकटीवर अंकुश म्हणून काम करताना दिसतो जेणेकरून राज्यसंस्थेचे रूपांतर जुलमी राजवटीत होऊ नये. मागच्या काही आठवड्यांत कोलकाता बलात्कार प्रकरणावरून सबंध देशातील बदलापूरच्या घटनेने महाराष्ट्रातील एक विशिष्ट समूह मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला पण तो कितपत प्रगल्भ नागरी समाजात मोडतो हे पाहणे आवश्यक ठरते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा