महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येमध्ये मराठ्यांचे प्रमाण एक तृतीयांश आहे. पंजाबमध्ये जाट, गुजरातचे पटेल किंवा आंध्रचे रेड्डी असतात तसेच महाराष्ट्रामधले मराठे हे शेतकरी आहेत. ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकीय सत्ता शेतकरी समुदायांच्याच हातात एकवटली आहे. या समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे या समाजातील जमीनदार मंडळीना राजकीय सत्ता ताब्यात ठेवणे शक्य झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा