ॲड. किशोर र. सामंत
शहरीकरणाचा वेग आणि त्याहून वाढणाऱ्या घरांच्या किमती यांमुळे महाराष्ट्रात अनेक महापालिका हद्दींमधल्या उरल्यासुरल्या शेतजमिनींवर सर्रास बांधकामे केली जातात. पिंपरी-चिंचवड असो की ठाणे जिल्ह्यातील तीन महापालिका, शेतजमिनींवर चाळी/ इमारती बांधण्याचा उद्योग कमी झालेला नाही. अशी बांधकामे करताना अकृषक परवान्यांची अटही पाळली जात नाही. अशा स्थितीत राज्य सरकारने अकृषक (नॉन ॲग्रिकल्चरल – एनए) परवान्यांचे अधिकार थेट महापालिकांकडे देण्याचा निर्णय घेतला, म्हणून त्याचे स्वागत करणे हे दगडापेक्षा वीट मऊ म्हणण्यासारखे ठरते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा