डॉ. राजन गेंगजे
केंद्र सरकारने १९ वर्षांपूर्वी आपला आपत्ती व्यवस्थापन कायदा अंमलात आणला. २००१ च्या गुजरात भूकंपाने व नंतर २००४ च्या इंडियन ओशन सुनामीने अशा कायद्याची गरज अधोरेखित केली. नैसगिर्क आपत्तींमुळे होणारी वित्त व जीवित हानी किती भयानक असू शकते याची या दोन घटनांनी सरकारला प्रकर्षाने जाणीव करून दिल्यानंतर कृषी मंत्रालयाकडून आपत्ती व्यवस्थापन हा विषय काढून तो गृह मंत्रालयाला देण्यात आला. अर्थात, या आधीच २००१-२००२ मध्ये केंद्राने नेमलेल्या उच्चाधिकार समितीने आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक ते धोरण आखायला प्रारंभ केला होता. या समितीने आपल्या अहवालाच्या सुरुवातीलाच ‘विकास ऐसा हो जो हमें आफत से बचाये’ आणि ‘विकास ऐसा हो जो खुद आफत न बन जाये’ असे सूतोवाच केलेले आढळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा