देवीदास तुळजापूरकर
देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आजवर मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. मतदानाची पहिली फेरी १९ एप्रिल रोजी पार पडली. यात विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघाचा समावेश होता. या पहिल्या फेरीत झालेले मतदान २०१९ च्या मानाने कमी होते. विचार करायला लावणारे होते. स्वतः पंतप्रधानांनी तर प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वीच निकाल जाहीर केला आहे! अब की बार चारसो पार! एवढेच नाही तर निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात निर्णय कुठले घेतले जातील, याची चर्चा छेडली आहे म्हणजेच त्यांच्या दृष्टीने शर्यती आधीच निर्णय झाला आहे. वस्तुतः यावेळी निवडणूक आयोगाने क्रियाशीलता दाखवत मतदार जागृती अभियान राबविले. त्यानंतरचे हे चित्र आहे. याला काय म्हणावे ? देशभरातून दिसणारे चित्र थोड्या फार प्रमाणात सर्वत्र असेच होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा