

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताने स्वसंरक्षणार्थ प्रतिकार केला, ही वस्तुस्थिती असली तरी ती दडपून आपल्याला हवे तेच जगाला सांगण्याचा उपद्व्याप…
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचा घटनाक्रम पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला आता नवे आयाम प्राप्त झाले…
ग्यानेश कुमार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची सूत्रं हाती घेतल्यापासून आयोगाला पुन्हा विश्वासार्ह बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
संग्रहालये माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, त्याला धर्म, पंथ, वय, लिंग यापलीकडे जाऊन अखिल मानवतेशी जोडून घेण्याचे भान देतात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण…
भारत पाकिस्तान संघर्षात आपण काय केले याबाबत सतत वेगवेगळी विधाने करून ट्रम्प सगळ्यांना बुचकळ्यात टाकत आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची…
सशस्त्र संघर्षात अनेकदा एखादा देश शत्रूराष्ट्राला अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देतो, पण खरोखरच असे काही झाले तर किरणोत्साराच्या परिणामांपासून अन्नधान्य सुरक्षित…
आपल्या आजच्या समाजात आभ्यासाकडे बघायची प्रक्रिया ‘मार्क्सिस्ट’ आहे. आणि म्हणूनच ती घासूवृत्तीला प्रोत्साहित करणारी आहे. म्हणून जेवढ्या आनंदाने आपण मुलांचा…
सुनील गंगोपाध्याय यांची ‘अरण्येर दिन रात्री’ आणि विभूतीभूषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ या दोन कादंबऱ्या माणूस आणि जंगल या नात्याचा ठाव…
रोमन कॅलेंडर चांद्र महिन्यांचं आणि सौर वर्षाचं होतं. असं कॅलेंडर आलं की अधिक महिना आलाच. तसा तो या कॅलेंडरमध्येही होता.…
भाजपमध्ये गुंडपुंड, धनदांडगे, सत्तेचा माज असलेले, इतरांना कस्पटासमान लेखणारे, बेजबाबदार वर्तन करणारे, काय बोलावे याचे भान नसलेले, लैंगिक अत्याचार करणारे,…
युद्धवार्तांकनात खोटेपणा राहील, तोवर ‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’ आणि ‘द फर्स्ट कॅज्युअल्टी’ या दोन पुस्तकांच्या आवृत्त्या निघतच राहतील... असे काय आहे…