दलित अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत (अॅट्रॉसिटी कायदा) कोणालाही तातडीने अटक करण्याला मनाई करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काढल्यानंतर दलितांमध्ये संतापाची लाट पसरली. या आदेशाला केंद्र सरकार न्यायालयात आव्हान देईल अशी रास्त अपेक्षा दलितांना होती. न्यायालयीन आदेशानंतर तब्बल आठ दिवसांनंतरही मोदी सरकारने काहीच हालचाल केली नाही, त्याचा सर्वाधिक राग दलितांना आला आणि ‘भारत बंद’च्या आंदोलनात आगडोंब उसळला. सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका करण्यात झालेल्या दिरंगाईवर इतकी तीव्र प्रतिक्रिया उमटेल याची कल्पना मोदी सरकारने केलेली नव्हती. दलित प्रश्न हाताळण्यातील अंदाज चुकलाच! आता अप्रत्यक्षपणे त्याची कबुली दिली जाऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा