

सत्तरच्या दशकात अनेक चित्रपटांतील पोलिसांच्या व्यक्तिरेखा विनोदी स्वरूपाच्या असायच्या. निळा ढगळ झगा, निळी अर्धी चड्डी, हातात पिवळा दंडुका, अशा वेशातील…
आंब्याचा फक्त इतिहास नाही, त्यामागचं विज्ञान, व्यापार यांचाही ओघवता धांडोळा घेणारं, त्यातून आंब्याचं ‘चरित्र’ सांगणारं हे पुस्तक...
दिवसाची, महिन्याची आणि वर्षाची सुरुवात सूर्यास्ताला, आठवड्यातल्या वारांना त्यांच्या क्रमावरून पडलेलीच नावं, महिनाही चांद्र आणि वर्षही चांद्रच अशी कालगणना असू…
तेराव्या चौदाव्या शतकापासून आजही दिल्लीतल्या ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यावर वसंत पंचमी साजरी होते. सगळा परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला…
‘कल्याणकारी योजनां’वर वारेमाप खर्च आणि त्यापायी सरकारी तिजोरीवर कर्जाचा वाढता भार, हेच एकेकाळच्या प्रगत भांडवलशाही देशांमधल्या अस्वस्थतेचे कारण ठरले ते…
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचा फ्रान्सप्रमाणे आपल्या घटनेत समावेश केला.
ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध ‘व्हिटले पुरस्कार’ ब्रिटनची राजकुमारी अॅन हिच्या हस्ते पूर्णिमादेवींना प्रदान करण्यात आला. भारतात राष्ट्रपतींकडून नारीशक्ती…
मुळात शेतकऱ्यांना फुकटच्या योजना नकोच आहेत. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ शकत नसल्याचे अपयश झाकण्यासाठी सरकारने हे वाटपपर्व सुरू केले.
प्रत्येक व्यक्तीला एक वैचारिक अधिष्ठान व पार्श्वभूमी असते व त्याला त्याचे मत मांडण्याचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे.
रेल्वेगाडीतील २० पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि जवळपास २०० प्रवाशांना ओलीस ठेवले.
साक्षात मंत्रीच समोर आल्याचे बघून त्यांच्या आवाजाला अधिक धार चढली. इतका मोठा आवाज ऐकण्याची सवय सुटलेल्या राणेंनी त्यांना ‘गप रे’…