

भाषणापासून वंचित ठेवण्याच्या या डावपेचाला आज मात द्यायचीच असे मनाशी ठरवत दादांनी खानसाम्याला जरा तिखट भाज्या तयार करण्याच्या सूचना दिल्या.
अमेरिकेच्या उजाडमती व्यापारी धोरणांना शिंगावर घेण्याची हिंमत दाखवणारा एकमेव देश म्हणजे चीन.
तर्कतीर्थांनी लिहिलेली ही पहिली प्रस्तावना, म्हणून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी ‘दि हिस्टॉरिकल रोल ऑफ इस्लाम’ या शीर्षकाचा…
पातूरसारख्या लहानशा गावातील कुणाला तरी उर्दू पाटीबद्दल इतक्या टोकाचा द्वेष वाटावा की त्या व्यक्तीने चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद ताणून धरावा…
राज्यातील कारागृहात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचा सरकारचा निर्णय अर्धवट तर आहेच, शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार…
आपल्या विद्यापीठांची व उच्चशिक्षण संस्थांची अवस्था आज काय आहे? अनेक संस्थांची प्रमुखपदे तर रिक्त आहेतच, पण ज्या संस्थांमधील ही पदे…
सह्याद्रीच्या कडेकपारीत बालपण गेले… साताऱ्यातील पुसेगाव येथे लहानाची मोठी झाल्यामुळे डोंगरदऱ्यांत फिरणे लहानपणापासूनच त्यांच्या अंगवळणी पडले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे व्यवसायांच्या पारंपरिक विभागणीला सुरुंग लागून जातिव्यवस्था कोलमडू शकेल; वैज्ञानिक प्रगतीमुळे भौतिकच नव्हे तर सामाजिकही बदल होऊ शकतात,…
कर्नाटकने २०१४-१५ मध्ये जातनिहाय जनगणना केली होती, पण त्या अहवालावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.
तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे की, अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य, त्याचप्रमाणे सत्य, ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची…