उपराष्ट्रपतिपदी व्यंकय्या नायडूंची निवड पूर्णपणे अपेक्षित होती. विरोधकांची आणखी काही मते फुटली, ही त्यातली जरा अनपेक्षित बाब; पण त्यांचा विजय भाजपच्या इतिहासातील मैलाचा दगड म्हणायला हरकत नाही. कारण घटनात्मकदृष्टय़ा देशातील पहिल्या तीन क्रमांकांची पदे आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मूळ असलेल्यांच्या हाती आहेत. अशी कामगिरी अटलबिहारी वाजपेयींनाही जमली नव्हती. वाजपेयी-अडवाणींना आणखी एक जमले नव्हते, तेही नरेंद्र मोदी-अमित शहांनी करून दाखविलंय : देशभर भाजपचे वर्चस्व! राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिकूट त्याचे प्रतीक. १८ राज्यांमध्ये सत्ता, त्यापैकी चौदा राज्यांमध्ये स्वबळावर.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा