महाराष्ट्रात ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग’ (एसीबी) बडय़ा अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी छापे टाकून कारवाई करत आहे, हे त्या विभागाचे यश आहे. मात्र ज्या पद्धतीने ही कारवाई होते आहे तशी ती फक्त अधिकाऱ्यांवरच करणे आणि तत्कालीन मंत्र्यांवर फक्त गुन्हे दाखल करणे योग्य नाही. मंत्र्यांचे आदेश अधिकाऱ्यांना ऐकावे लागतात ही आताची सत्य परिस्थिती आहे. मग अधिकाऱ्यांप्रमाणे मंत्र्यांच्या घरावरही छापे टाकण्याचे धाडस ‘एसीबी’ दाखवेल का, असा प्रश्न पडल्यशिवाय राहत नाही.
-अक्षय सतीश भूमकर, पंढरपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा