

आर्य, वैदिक, हिंदीभाषक परंपरांच्या बाहेरही भारतीयत्व असू शकतं, हे या राज्याच्या राजकारणानं आजही दाखवून दिलं आहे...
राज्यातील कारागृहात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचा सरकारचा निर्णय अर्धवट तर आहेच, शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार…
आपल्या विद्यापीठांची व उच्चशिक्षण संस्थांची अवस्था आज काय आहे? अनेक संस्थांची प्रमुखपदे तर रिक्त आहेतच, पण ज्या संस्थांमधील ही पदे…
सह्याद्रीच्या कडेकपारीत बालपण गेले… साताऱ्यातील पुसेगाव येथे लहानाची मोठी झाल्यामुळे डोंगरदऱ्यांत फिरणे लहानपणापासूनच त्यांच्या अंगवळणी पडले होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
अमेरिकेतील कृषी क्षेत्र आणि जगातील अन्य देशांतील शेतीच्या स्वरूपात मूलभूत फरक आहे. समान प्रशुल्क आकारण्याचा अमेरिकेचा हेकेखोरपणा, संपूर्ण जगाचीच व्यापारघडी…
काहींना ‘ओटीटी’चा आसरा घ्यावा लागला असला तरी, ट्रम्पकाळातही चित्रवाणी वाहिन्यांवरून विनोदी भाष्य होते आहे...
भाषेचा संबंध असतो तो प्रांताशी; पण एखाद्या भाषेतले सांस्कृतिक सौंदर्य, भाषांमध्ये झालेली शब्दांची सरमिसळ, यांपैकी कशाचाच विचार न करता विरोध…
‘कायदा पुरुषांनीच निर्माण केला, त्यामुळे तो पितृसत्ताक पद्धतीलाच धार्जिणा असणार’ ही आता निव्वळ एक कुरबूर राहिलेली नसून ते अभ्यासांती सिद्ध…
महसूल विभागाच्या कार्यपद्धतीतील त्रुटी अधोरेखित करणारा आणि ‘जनताकेंद्री विचार हाच महसूल विभागाचा ध्यास!’ या पहिली बाजूचा (लोकसत्ता- १५ एप्रिल) प्रतिवाद…
हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता कोणत्याही देशात, कोणत्याही धर्मात आणि कोणत्याही संस्कृतीत असो. त्याचा पहिला राग असतो तो स्वतंत्र शिक्षण संस्थांवर...