

‘वक्फ’च्या निमित्ताने मोदींनी ‘एनडीए’वरील पकड घट्ट केल्याचे स्पष्ट झाले; ‘वक्फ’मुळे केंद्रातील सरकारमधील अनिश्चितता संपुष्टात आली. शिवाय, हिंदू ध्रुवीकरणाचा मुद्दा खुंटी…
विसाव्या शतकाच्या मध्यास परंपरेने हिंदुस्तानातील समाजास हिंदी समाज संबोधले जायचे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या सप्टेंबर १९४९ च्या अंकात हा…
खासगीकरणाला ब्रिटनमध्ये विरोध होत असताना- म्हणजे १९८६ च्या सुमारास- शीला गौडा लंडनच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’मध्ये शिकत होत्या. तिथे जाण्यासाठी त्यांना…
डायोजनिसचा कठोर ‘सिनिसिझम’ दैनंदिन व्यवहारात अशक्य वाटला तरी, त्यातली स्वातंत्र्यासारखी मूल्यं जपण्याचा विचार आजही लागू आहे...
देशाच्या सर्वच शहरांतील नागरिक नियमितपणे कर भरतात; मग संपूर्ण देशातील फक्त शंभर आणि महाराष्ट्रातील फक्त आठच शहरांचा समावेश केंद्र सरकारने…
पूर्ण वाटोळा चंद्र ही घटना क्षणभरच टिकते, रात्रभर नव्हे. आणि ज्या क्षणी तो पूर्णत्वाला पोहोचतो त्याच क्षणी पौर्णिमा संपते, शुक्ल…
‘नियोजित तिसरी व चौथी मुंबई...’ सुधाकर पाटील यांचा हा लेख वाचला. हा प्रश्न केवळ शेतकरी अथवा मुंबई व रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित…
जोधपूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरुंदा या गावी जवळपास वैराण म्हणता येईल अशा परिसरात राहून विजयदान देठा ऊर्फ बिज्जी यांनी…
विस्कॉन्सिन या अमेरिकेतील एका राज्याच्या सुप्रीम कोर्टातील (उच्च न्यायालय) एका न्यायाधीशपदासाठीची निवडणूक म्हणजे ‘पाश्चिमात्य संस्कृतीचे भवितव्य’ ठरवणारी असेल, असे उद्याोगरत्न इलॉन…
लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा. नोव्हेंबर आणि डिसेंबर, १९३७ च्या ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या अंकांमध्ये प्रसिद्ध झालेला. दुसऱ्या महायुद्धाची त्यास पार्श्वभूमी होती.
काही कलाकार देखणे असतात, त्यांना उत्तम अभिनयक्षमता लाभलेली असते; पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात नायक म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात, बॉक्स ऑफिसवर…