

वीस वर्षे त्या कर्करोगाशी झगडल्या. बऱ्याही झाल्या. अखेर वृद्धापकाळाने, समाधानानेच त्यांनी डोळे मिटले.
‘ईश्वरी राज्य हेच खरं आणि शाश्वत राज्य’ हा मध्ययुगीन मूलमंत्र ११ व्या शतकापर्यंत इतका रुजला की, लोकप्रिय सम्राटालाही गुडघे टेकावे…
पाण्याचे नवीन स्राोत निर्माण करणे, पाणीसाठ्याचे होणारे बाष्पीभवन नियंत्रित करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, यासारख्या उपायांची सुरुवात आतापासूनच व्हायला हवी.
कृष्णस्वामी कस्तुरीरंगन मूळचे केरळमधील एर्नाकुलमचे. पण वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे पदवीचे शिक्षण मुंबईत रुईया महाविद्यालयात झाले.
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ‘एमआयएम’चे खासदार असादुद्दीन ओवैसींना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.
जड वळणाच्या नावांची शीर्षक देण्यामागे माझा उद्देश इंग्रजी वाक्प्रचारांवरील माझे ज्ञान दाखवण्याचा नाही; मी फक्त थोडा सतर्कपणे शीर्षक देतो आहे इतकेच.
कधी एखादी तिथी गायबच होते तर कधी एखादी तिथी दिवस उलटला तरी बदलत नाही.
कवी एखादा कळीचा प्रश्न किती साध्या शब्दात विचारू शकतो हे केदारनाथ सिंह यांच्या काही कवितांमधून जाणवतं. त्यांची कविता सहजासहजी आपल्या…
एरवी प्रबोधन, सेल्फ हेल्प, यशाचे सात सुलभ मार्ग वगैरे पुस्तकं थोतांडी असतात; तसं नसूनही त्यापेक्षाही अधिक परिणामकारक असं हे पुस्तक…
‘पहलगामचा पंचनामा’ हा अग्रलेख (२५ एप्रिल) वाचला. या हल्ल्याची जबाबदारी नक्की कोणाची? अजित डोवल यांच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही, हे अनाकलनीय…