अशोक वाजपेयी, नयनतारा सहगल, उदय प्रकाश व आता शशी देशपांडे यांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून व राजीनामा देऊन जीवित व अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयीची तळमळ प्रकट केली आहे असे मानले तरी ती उघड उघड सिलेक्टिव्ह आहे. कारण अशा सर्वच हत्या वा अभिव्यक्तीच्या गळचेपीच्या विरोधात ती यापूर्वी कधीच प्रकट झालेली दिसत नाही. अन्यथा १९८४च्या शिखांच्या हत्याकांडावेळी वा ७५च्या आणीबाणीत या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जात असताना या मंडळींचे (जरी तांत्रिकदृष्टय़ा ते त्या वेळी साहित्य अकादमीचे सदस्य वा पुरस्कारप्राप्त मान्यवर नव्हते तरी) त्याबाबत काय म्हणणे वा धोरण होते? कारण यापैकी कोणीही खणखणीतपणे आणीबाणीचा वा शीख हत्याकांडाचा विरोध केल्याचे ऐकिवात नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा