‘अंतर्वरिोधाची असोशी’ हा संपादकीय लेख (२५ फेब्रुवारी) वाचला. तब्बल ५० वर्षांनी या परिषदेचे निमंत्रण आले असून ते स्वीकारणे महत्त्वाचे कारण, पाकिस्तान जरी या परिषदेचा हिस्सा असला तरी, आपले अन्य ‘मित्रदेशां’शी नाते मजबूत आहे. इराण, इराक, सौदी अरेबिया यांच्याशी भारताचा ८० टक्के तेल-व्यापार चालतो. तसेच अलीकडे संयुक्त अरब अमिराती व सौदी अरेबिया या देशांनी भारतात कृषी क्षेत्रात मोठी रक्कम खर्च केली आहे. बांगलादेशाने भारत या परिषदेचा भाग होण्यासाठी गतवर्षी केलेले प्रयत्न, तसेच भारत-बांगलादेशचे वाढते आर्थिक व्यवहार व त्यामुळे पूर्वेकडील राज्यांत राहणारी शांतता, अशा सर्व बाबींचा विचार करून भारताने या परिषदेला हजेरी लावणे महत्त्वाचे ठरते. कारण या परिषदेनंतर जागतिक पातळीवर भारताची धार्मिक बाबतीत एक नवीन ओळख निर्माण होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा