

भारतातले सध्याचे राजकारण सारखे कुठल्या ना कुठल्या वादाभोवती फिरत असते. काही वाद टाळता येण्याजोगेही असतात.
एकदा का प्राधिकरण नेमले की त्या शहरावर राजकीय वजन असणाऱ्यासाठी ते काम करू लागते; हीच मुंबई-पुण्यातील स्थिती यापुढे नाशिक, नागपूर,…
‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ या शीर्षकाच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित लेखाचे दुसरे घटकतत्त्व समाजवाद होय.
राज्यपालपदाकडून तटस्थतेची अपेक्षा असते. त्याचे मुख्य कार्य असते घटना-सुसूत्रता राखणे आणि राष्ट्राची एकता अबाधित ठेवणे.
‘राहू, केतू डोक्यात आल्यामुळेच डॉक्टरांनी दहा लाख रुपये अनामत भरा असे रुग्ण तपासणीच्या कागदावर लिहिले’ या क्रांतिकारी वक्तव्याबद्दल पुण्यातील आम्ही…
दैनंदिन वापरातील बहुतेक उपकरणे सेमीकंडक्टर चिपशिवाय क्षणभरसुद्धा चालणार नाहीत. पण भविष्यात ही पारंपरिक चिपनिर्मिती अस्तंगत होईल का?
ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणातून चीनच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसते आहे.
... केरळमध्ये १५ नाटकांच्या महोत्सवातून हा प्रतिरोध दिसला, तो कसा?
वक्फ विधेयकावर संसदेत झालेल्या मत विभागणीतून किमान तीन पक्षांतले मतभेदही चव्हाट्यावर आले.
‘ऑपरेशन शक्ती’- म्हणजेच १९९८ सालची भारतीय अणुस्फोट चाचणी- राजीव गांधींच्या काळापासूनच कोणत्या कारणांनी प्रस्तावित होती आणि अखेर वाजपेयी सरकारनेच ती…
...आता सर्वोच्च न्यायालयाने आपली नजर अशाच दुसऱ्या घटनात्मकतेच्या आवरणाखाली राजकारण करणाऱ्या पदांकडे वळवावी...