

‘ऑपरेशन शक्ती’- म्हणजेच १९९८ सालची भारतीय अणुस्फोट चाचणी- राजीव गांधींच्या काळापासूनच कोणत्या कारणांनी प्रस्तावित होती आणि अखेर वाजपेयी सरकारनेच ती…
...आता सर्वोच्च न्यायालयाने आपली नजर अशाच दुसऱ्या घटनात्मकतेच्या आवरणाखाली राजकारण करणाऱ्या पदांकडे वळवावी...
भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय…
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अतिशय संघर्षाच्या परिस्थितीतून वाटचाल करत असताना केरळमधील मरियम अलेक्झांडर बेबी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
अधिवेशनात जनतेचे ज्वलंत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर सर्वसामान्य जनतेचा अधिवेशनावरील आणि पर्यायाने या सार्वभौम सभागृहावरील विश्वास कमी कमी होऊ…
स्वत:स धुरीण राष्ट्र म्हणविणाऱ्या अमेरिकेने केवळ राष्ट्रहितासाठी जागतिक अर्थव्यवस्था वेठीस धरणे कितपत योग्य आहे? म्हणून बहुचलनी अर्थव्यवस्थेची गरज असून ब्रिक्सचा…
काही महिन्यांपूर्वी पुण्याला जीबीएसने ग्रासले होते. आता उन्हाळा वाढू लागेल, तशी पाणटंचाई वाढेल आणि दूषित पाण्यामुळे होणारे जलजन्य आजारही वाढू…
व्यस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया
‘‘जागतिक व्यापार संघटनेने निर्माण केलेली व्यवस्था शंभर टक्के निर्दोष नसेलही. पण ज्या देशाने ती निर्मिण्यास पुढाकार घेतला तोच देश ही…
प्रकाश करात, वृंदा करात, त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार अशा ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्या सर्वोच्च अशा पॉलिट ब्युरोमध्ये स्थान न देता मार्क्सवादी…
न्यायाधीशांचा व्यवहार व कामकाज चांगले नसतानाही- वा त्यांच्या हातून निवाडे करताना घोडचुका झाल्या तरी त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल ‘निवृत्त…