

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी अतिरेक्यांनी २७/२८ लोकांची हत्या केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून देशात संतापाची लाट उसळणे नैसर्गिक होते.
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी २७ भारतीय हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली व साऱ्या देशात पाकिस्तान व पाक-पुरस्कृत…
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर, तसेच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचे सांगितले जात होते.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा ‘एमआयएम’चे खासदार असादुद्दीन ओवैसींना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत निर्णय दिल्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, कर्नाटक या राज्यांनी राजकीय लाभाचा विचार करत…
जड वळणाच्या नावांची शीर्षक देण्यामागे माझा उद्देश इंग्रजी वाक्प्रचारांवरील माझे ज्ञान दाखवण्याचा नाही; मी फक्त थोडा सतर्कपणे शीर्षक देतो आहे इतकेच.
२६ एप्रिल हा ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त, पेटंट प्रक्रियेबद्दलचे हे गैरसमज दूर व्हायलाच हवेत...
पोपच्या निवडीत माझे नातेवाईक आहेत, हे सांगताना मला नेहमीच खूप आनंद होत असे...
कधी एखादी तिथी गायबच होते तर कधी एखादी तिथी दिवस उलटला तरी बदलत नाही.
कवी एखादा कळीचा प्रश्न किती साध्या शब्दात विचारू शकतो हे केदारनाथ सिंह यांच्या काही कवितांमधून जाणवतं. त्यांची कविता सहजासहजी आपल्या…
एरवी प्रबोधन, सेल्फ हेल्प, यशाचे सात सुलभ मार्ग वगैरे पुस्तकं थोतांडी असतात; तसं नसूनही त्यापेक्षाही अधिक परिणामकारक असं हे पुस्तक…