विचारमंच
पुण्याचे नागरिक नदीकाठी असलेल्या शेकडो वर्षे जुन्या वृक्षांचे रक्षण करण्यासाठी चिपको मोर्चाची तयारी करत आहेत.
चितपट झालेला शिवराज राक्षे, पंचांचा वादग्रस्त निर्णय आणि त्याचे पर्यवसान म्हणून राक्षेने पंचांवरच केलेला लत्ताप्रहार यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ची चर्चा वेगळ्याच…
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी रेल्वे, तार या यंत्रणा सुरू केल्या. छायाचित्रण, चलत्चित्रीकरण यांचाही तो बहराचा काळ होता.
मग काँग्रेसकालीन राष्ट्रपतींवर भाजप नेते इतकी वर्षे टीका करत आले आहेत त्याचे काय? आणि मुख्य म्हणजे भाजपच्या होयबांचा संताप व्हावा…
महाराष्ट्रात वीजदर कमी करण्यासाठी महावितरणची (एमएसईडीसीएल) याचिका हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनाकलनीय पाऊल आहे.
तीन दशकांहून अधिक काळ सेवेनंतर, मेनेझीस यांनी २००५ मध्ये सिटि ग्रुपमधून निवृत्ती स्वीकारली. त्यांचा हा निर्णय अनेकांसाठी आश्चर्यकारक होता.
भारतीय तत्त्वज्ञान म्हणून परिचित असलेली जी षड्दर्शने आहेत, ती प्रामुख्याने आध्यात्मिक होत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदान्त ही…
‘किती मी राखू तुमची...’ हा अग्रलेख वाचला. अमेरिकेबरोबरच्या संबंधात आपले बोटचेपे धोरण आयात शुल्कात केलेल्या कपातीवरून दिसून येते.
महाराष्ट्राला शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. पण ‘असर’ने नुकताच मांडलेला अहवाल राज्याच्या शैक्षणिक वर्तमानाची आणि भविष्याची चिंताजन स्थिती अधोरेखित करतो...
एकीकडे ‘आप’चे पारडे जड मानले जाते तर दुसरीकडे दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी भाजप आटोकाट प्रयत्न करत आहे.
दरवेळी महावितरण वीजदरात वाढ करण्यासाठी याचिका दाखल करते, पण यावेळी प्रथमच आम्हाला वीजदर कमी करू द्या, म्हणून याचिका दाखल झाली…
- Page 1
- Page 2
- …
- Page 1,241
- Next page