

विद्यापीठाच्या जमिनी केव्हाही लिलावात काढून, त्यावर टॉवर उभारण्याचा घाट घातला जातो तेव्हा आपण नेमके काय ‘घडवतो’ आहोत, याचा विचार करणे…
‘औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकच’ या संघाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत ‘ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल’ अशा स्पष्ट शब्दांत…
राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहताना असे लक्षात येईल की गांधी आणि बुद्धाचा वारसा सांगणारा भारत स्वातंत्र्यापासूनच अण्वस्त्रांच्या प्रेमात होता.
फ्रान्समध्ये मारीन ल पेन यांना झालेली कठोर शिक्षा स्वागतार्ह यासाठी की, कार्यकर्त्यांच्या आयुष्याची माती आणि बड्या धेंडांची मुक्ती असला प्रकार…
प्रस्तुत लेख ‘नवभारत’ मासिकाच्या जून १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तेव्हा त्याला उपशीर्षक देत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सूचित केले…
खन्ना हे आडनाव (१९७० ते १९९० च्या दशकांतले हिंदी चित्रपट पाहणाऱ्या) सर्वांना चांगलेच परिचित असते, पण लुधियाना जिल्ह्यातील ‘खन्ना’ हेच ज्यांचे…
‘राजेशाही म्हणावी आपुली...’ हा अग्रलेख (१ एप्रिल) वाचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन व ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी कल्याणकारी लोकशाही मोडीत…
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सह्याद्रीचे अश्रू’ या पुस्तकात अलीकडेच शंभर वर्षे पूर्ण झालेल्या मुळशी सत्याग्रहाचा समग्र इतिहास वाचायला मिळतो आणि हेदेखील…
पुस्तकांपासून चित्रपटांपर्यंत आणि चित्रकलेपासून नाटकांपर्यंत सर्व कलांनी कोणता संदेश द्यायचा व घ्यायचा हे निर्माते, दिग्दर्शक, रसिक ठरवत नाहीत तर ‘रक्षक’…
जलजीवन अभियान टंचाईग्रस्त गावांना पिण्यायोग्य पाणी मिळवून देण्यासाठी साहाय्य करू शकते, मात्र त्यासाठी ग्रामस्थांनी आपसातील वाद बाजूला ठेवून पुढे येणे…
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार ११ वर्षांपूर्वी पहिल्यांदा सत्तेत आले, त्यावेळी त्या सरकारच्या प्राधान्य यादीत दोन महत्त्वाचे विषय…