

कवी एखादा कळीचा प्रश्न किती साध्या शब्दात विचारू शकतो हे केदारनाथ सिंह यांच्या काही कवितांमधून जाणवतं. त्यांची कविता सहजासहजी आपल्या…
एरवी प्रबोधन, सेल्फ हेल्प, यशाचे सात सुलभ मार्ग वगैरे पुस्तकं थोतांडी असतात; तसं नसूनही त्यापेक्षाही अधिक परिणामकारक असं हे पुस्तक…
‘पहलगामचा पंचनामा’ हा अग्रलेख (२५ एप्रिल) वाचला. या हल्ल्याची जबाबदारी नक्की कोणाची? अजित डोवल यांच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही, हे अनाकलनीय…
नागरिकांनाच लष्करी पोशाख घालणं भाग पाडून, एक अख्खा टापू निर्मनुष्य करण्यासाठी घडवून आणलेलं हत्याकांड... ७५ वर्षांनंतर त्याचा छडा दोन मैत्रिणींना…
‘नवीन लक्ष्यभेद’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. संतापाची लाट उसळणे नैसर्गिक असले तरी धोरणकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवत मुत्सद्दीपणाने पावले उचलण्याची गरज…
काही गोष्टी वाईटातून चांगल्या होत्यात, तसाच प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका महिलेच्या मृत्यूनंतर घडला आहे.
‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’ (१९७९) प्रकाशित होण्यापूर्वी जगाच्या ज्ञानविश्वात आणखी एक गोष्ट १९७४ ते २०१५ अशा सुमारे चार दशकांच्या काळात घडत होती.
स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध दावोस वार्षिक मेळ्याचे यजमान आणि जागतिक आर्थिक मंच अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) या स्वयंघोषित गैर-सरकारी संस्थेचे संस्थापक…
एकीकडे भाषेबाबत आक्रस्ताळी भूमिका घेऊन राजकारण केले जात असताना भाषेवर प्रेम करणारी काही माणसे मात्र आपापल्या परीने शांतपणे भाषेसाठी काम…
विदर्भातील सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी २५ हजार ९७२ कोटींच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने सुधारित मान्यता दिली.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या फेब्रुवारी, १९७९ च्या अंकाचं ‘संपादकीय’ लिहिलं होतं.