असहिष्णू शक्ती आणि असहिष्णुतेचे पुरस्कर्ते यांच्याविरोधात जाहीर भूमिका घेऊन लेखकांनी व्यक्तिश: धोका पत्करला आहे. नयनतारा सहगल यांनी आणीबाणी पुकारल्यानंतर साहित्य अकादमीचा राजीनामा दिला होताच; पण बाकीच्यांनी याआधी निषेध म्हणून पुरस्कार परत केला नाही, हा गैरलागू मुद्दा सध्या आक्षेप म्हणून मांडला जातो आहे. मुद्दा आहे तो वाढती असहिष्णुता रोखण्याचा. त्याकामी आपले आजचे सत्ताधारी तर पुढाकार घेत नाहीत, हे पुरेसे स्पष्ट झालेले आहेच..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा