जिच्या दशवर्षपूर्तीचे डिंडिम नुकतेच केंद्र सरकारतर्फे वाजविले गेले, त्या ‘मनरेगा’ची संभावना ‘गेल्या सरकारच्या अपयशाचे स्मारक’ अशी अवघ्या वर्षभरापूर्वी विद्यमान पंतप्रधानांनीच संसदेमध्ये केली होती. यामुळेच यापुढे मनरेगाची विल्हेवाट लागू दिली जाईल असा कयास होता; मात्र कमी प्रमाणात का होईना, योजना सुरू राहिलीच. अशा योजनेची गरज निर्विवादपणे अधोरेखित होत असताना, चर्चा करायची आहे ती तिच्यात आणखी कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत याचीच.. विधायक आक्षेप हे सुधारणांचा पाया असतात, हे या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा