

पोपच्या निवडीत माझे नातेवाईक आहेत, हे सांगताना मला नेहमीच खूप आनंद होत असे...
कधी एखादी तिथी गायबच होते तर कधी एखादी तिथी दिवस उलटला तरी बदलत नाही.
कवी एखादा कळीचा प्रश्न किती साध्या शब्दात विचारू शकतो हे केदारनाथ सिंह यांच्या काही कवितांमधून जाणवतं. त्यांची कविता सहजासहजी आपल्या…
एरवी प्रबोधन, सेल्फ हेल्प, यशाचे सात सुलभ मार्ग वगैरे पुस्तकं थोतांडी असतात; तसं नसूनही त्यापेक्षाही अधिक परिणामकारक असं हे पुस्तक…
‘पहलगामचा पंचनामा’ हा अग्रलेख (२५ एप्रिल) वाचला. या हल्ल्याची जबाबदारी नक्की कोणाची? अजित डोवल यांच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही, हे अनाकलनीय…
भारताच्या या अविभाज्य भागाशी आणि त्यातल्या नागरिकांशी आपला संबंध एरवीही असायलाच हवा. तो कसा असावा हे आपणच विवेकीपणे ठरवावे लागेल...
नागरिकांनाच लष्करी पोशाख घालणं भाग पाडून, एक अख्खा टापू निर्मनुष्य करण्यासाठी घडवून आणलेलं हत्याकांड... ७५ वर्षांनंतर त्याचा छडा दोन मैत्रिणींना…
राष्ट्र बळकटच झालं तर आपल्याला पसंत काय? उद्याच्या जगाचा इतिहास हिंदू म्हणून आपल्याविषयी काय मोलाचं मानील?
विज्ञान, संशोधन, आरोग्य, पर्यावरण इ. विषयी होणारा खर्च त्यांना व पर्यायाने ट्रम्य यांना अनाठायी वाटतो, उधळपट्टीच वाटते.
‘नवीन लक्ष्यभेद’ हे संपादकीय (२४ एप्रिल) वाचले. संतापाची लाट उसळणे नैसर्गिक असले तरी धोरणकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवत मुत्सद्दीपणाने पावले उचलण्याची गरज…
काही गोष्टी वाईटातून चांगल्या होत्यात, तसाच प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका महिलेच्या मृत्यूनंतर घडला आहे.