आज पॅरिसमधील घटनांमध्ये सामील झालेल्यांपैकी काही निर्वासित म्हणून युरोपमध्ये आले होते, हे स्पष्ट झाले आहे. इतके दिवस सहिष्णुता व मानवी हक्कांच्या बाबतच्या आपल्या बांधीलकीची भाषा करीत निर्वासितांना आम्ही समाविष्ट करीत आहोत हे सांगणारा नागरी समाज आता बदलत आहे.दुसरीकडे आयसिसचा धोका हा मुख्यत: पाश्चिमात्य देशांनाच आहे, आपल्याला नाही, या मानसिकतेत भारताने राहू नये. आयसिसचा वैचारिक पातळीवरचा लढा हा उदारमतवादी विचारसरणीविरुद्ध आहे म्हणूनच न्यूयॉर्क, लंडनबरोबरीने मुंबईवरील हल्ल्याचा उल्लेख केला जातो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा