

घरोघरी एखादं खोडकर, व्रात्य मूल असतं, घरदार त्याच्या खोड्यांनी त्रस्त असतं, पण तरीही त्याच्या बाललीला सगळ्यांनाच हव्याहव्याशा असतात. ‘डेनिस द मेनिस’…
‘काक’पुराण आणि त्याच्या रूढीचं वर्तमान समजून का घ्यायचं? कारण त्याच्याभोवती पारलौकिक तत्त्वज्ञानाची मिथकं गुंफली गेली आहेत. त्या मिथकांमध्ये आता कालानुरूपता…
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद निवडणूक ठरलेल्या कालावधीत घेण्यात येते. मात्र, महापालिका, नगर परिषदेच्या निवडणुका, निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेत…
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यांचा एक सूत्रधार तहव्वूर राणाचे गुरुवारी भारतात झालेले प्रत्यार्पण ही विद्यामान सरकारच्या प्रदीर्घ…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या शुल्कयुद्धाचे परिणाम काय होतील यावर जगभर चर्चा सुरू आहे. पण मुळात हे शुल्कयुद्ध असुरक्षिततेचं…
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
भारतातले सध्याचे राजकारण सारखे कुठल्या ना कुठल्या वादाभोवती फिरत असते. काही वाद टाळता येण्याजोगेही असतात.
‘सत्याग्रह, समाजवाद व लोकशाही’ या शीर्षकाच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी लिखित लेखाचे दुसरे घटकतत्त्व समाजवाद होय.
राज्यपालपदाकडून तटस्थतेची अपेक्षा असते. त्याचे मुख्य कार्य असते घटना-सुसूत्रता राखणे आणि राष्ट्राची एकता अबाधित ठेवणे.
‘राहू, केतू डोक्यात आल्यामुळेच डॉक्टरांनी दहा लाख रुपये अनामत भरा असे रुग्ण तपासणीच्या कागदावर लिहिले’ या क्रांतिकारी वक्तव्याबद्दल पुण्यातील आम्ही…
दैनंदिन वापरातील बहुतेक उपकरणे सेमीकंडक्टर चिपशिवाय क्षणभरसुद्धा चालणार नाहीत. पण भविष्यात ही पारंपरिक चिपनिर्मिती अस्तंगत होईल का?