![कोणतीही वस्तू तुमच्या दारात आणून पोहोचणारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/supply-chain.jpg?w=765)
![कोणतीही वस्तू तुमच्या दारात आणून पोहोचणारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/supply-chain.jpg?w=765)
...त्यामुळे ज्यांनी ‘देसी’ महासंगणक विकसित केला त्या सी-डॅक या संस्थेकडे हे काम सोपवण्यात आले असले तरी उच्च गुणवत्तेचे अभियंते तयार…
एकीकडे चित्रपटाच्या पडद्यावर देखण्या नायकनायिकांच्या गुलाबी प्रेमकहाण्या बहरू लागल्या होत्या आणि दूरदर्शन मात्र अमिताभ बच्चनचेच जुने चित्रपट दाखवत होतं.
एकीकडे देशातील ८० टक्के लोकांचे प्रतिदिनी २०० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न आहे तर दुसरीकडे एक टक्का लोकांकडे देशातील ४० टक्के संपत्ती…
हॅन्सन यांचा अभ्यास हा अपुऱ्या निरीक्षणांवर आधारित असून त्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत शहराचा विकास व्हावा ही करदात्या मुंबईकरांची अपेक्षा आहे.
ऐतिहासिक सापेक्षवादाचा अतिरेक हा महत्त्वाचा दोष मार्क्सवादात भरून राहिला आहे. मार्क्सने मानवी इतिहासाची ढोबळमानाने पाच आर्थिक युगे मानली आहेत.
वीस कोटी इतकी अबब वाटणारी अधिकृत अल्बमविक्री असलेल्या या गायिकेची ऐकावीच अशी दहा गाणी गूगल व्हिडीओसह अनेक संकेतस्थळे सुचवतील.
दंड केल्याने किंवा बेगर्स होममध्ये ठेवल्याने एखादं शहर भिकारीमुक्त होईलही, पण या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी तेवढं पुरेसं ठरेल?
चीन व अमेरिका या दोन्ही महासत्ता प्रत्यक्ष संघर्ष न करता सहकार्य व स्पर्धा हे तत्व एकाच वेळी अंगीकारून नवीन जागतिक…
...कारण राज्य सरकारप्रमाणे मुंबई महापालिकेसमोरही लोकानुनयाचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.
१९९४ मध्ये रवांडा येथे झालेल्या यादवी युद्धात आठ लाखांहून अधिक लोक मारले गेले होते. त्यात तुत्सी समाजातील लोकांची मोठ्या प्रमाणात…