

१२ एप्रिल रोजी यूपीआय देयक प्रणालीमध्ये झालेला बिघाड दोन आठवड्यांतील चौथा होता. यूपीआय देयक प्रणालीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी नॅशनल पेमेंट्स…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना १९६९ मध्ये त्यांनी धनंजय कीर आणि डॉ. स. गं.…
जळगावमधील काही शिक्षकांनी एकत्र येत नामवंत इंग्रजी व खासगी अनुदानित शाळांमधील ५० विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरून उचलले व एका बसमध्ये भरून जवळच्या…
अटलजींसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने काँग्रेसच्या या अवस्थेचे वर्णन २००१ च्या सुरुवातीस केले होते. ते सत्यात येत आहे एवढेच.
बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आंतरिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हा स्टोइसिझमचा विचार आला कुठून?
काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले यापेक्षा राहुल गांधी सुट्टीवर गेले, याचे भांडवल करायला भाजपला नवी संधी मिळाली...
अण्णा द्रमुक आणि भाजपची पहिली युती १९९८ मध्ये झाली. तेव्हापासून अण्णा द्रमुक आणि भाजप कधी एकत्र असतात तर कधी परस्परांकडे…
शिवाजी महाराजांचे नाव, आपल्या अतुलनीय पराक्रम, शौर्य तसेच विविध गुणांनी देशभरात गाजत आहेच, तेव्हा त्याला सीमित ठेवू नका असे आवाहन…
रामसहाय यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्यानंतर सहा वर्षांत आईनेही अखेरचा श्वास घेतला.
प्रस्तावनेत महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्व व वैचारिक घडणीची केलेली विस्तृत चर्चा आहे. या उभयतांचा दीर्घ सहवास, संपर्क,…
अमावास्येची समाप्ती आणि पौर्णिमेची समाप्ती या दोन घटनांचे बिंदू चंद्राच्या भ्रमणकक्षेत एकमेकांच्या ठीक समोर येतात. यांमधल्या अंतराचे समान भाग करूनही…