

कर्नाटकने २०१४-१५ मध्ये जातनिहाय जनगणना केली होती, पण त्या अहवालावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही.
तर्कतीर्थांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे की, अहिंसा, विश्वव्यापी मैत्री, विश्वव्यापी करुणा आणि सत्य, त्याचप्रमाणे सत्य, ज्ञान अथवा प्रज्ञा हीच मानवाची…
राम मंदिर उभारणी, महाकुंभ असे सतत धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले की देशापुढील आर्थिक प्रश्नांवरून लक्ष भरकटते, निवडणुका जिंकून सत्तेवर…
कथ्थकमधला अर्धशतकाहूनही अधिक काळाचा त्यांचा प्रवास मुंबईतून सुरू झाला. या नृत्यशैलीच्या जयपूर घराण्याचे प. सुंदरप्रसाद हे त्यांचे पहिले गुरू.
महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पुणे येथे झालेल्या दोन दिवसांच्या महसूल परिषदेत नावीन्यपूर्ण कल्पना आणि जलद, पारदर्शी कामकाजावर…
१२ एप्रिल रोजी यूपीआय देयक प्रणालीमध्ये झालेला बिघाड दोन आठवड्यांतील चौथा होता. यूपीआय देयक प्रणालीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी नॅशनल पेमेंट्स…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना १९६९ मध्ये त्यांनी धनंजय कीर आणि डॉ. स. गं.…
जळगावमधील काही शिक्षकांनी एकत्र येत नामवंत इंग्रजी व खासगी अनुदानित शाळांमधील ५० विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरून उचलले व एका बसमध्ये भरून जवळच्या…
अटलजींसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने काँग्रेसच्या या अवस्थेचे वर्णन २००१ च्या सुरुवातीस केले होते. ते सत्यात येत आहे एवढेच.
बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आंतरिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हा स्टोइसिझमचा विचार आला कुठून?
काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले यापेक्षा राहुल गांधी सुट्टीवर गेले, याचे भांडवल करायला भाजपला नवी संधी मिळाली...